‘त्या’बारबाप्याने बारा बकऱ्या ठार मारल्या
तालखेड येथील घटना;80 हजाराचे नुकसान
मोताळा- तालखेड येथे शेतातील शेडमध्ये बांधलेल्या 14 बकऱ्यांना 'त्या' बारबाप्याने टोकदार वस्तूने टोचून जखमी केले. त्यातील 12...
अंत्री येथे शेतकऱ्याची आत्महत्या
मोताळा- सततची नापीकी व कर्जबाजारीला कंटाळून अंत्री येथील एका सत्तरवर्षीय शेतकऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार 19 मार्च रोजी सकाळी...
‘फ्रिज’ ने साधला डाव; दोन महिलांचे उडविले 19 हजाराचे दागीणे
श्रीक्षेत्र थळ येथील घटना;प्रगटदिनीनिमित्त आल्या होत्या दर्शनाला
मोताळा: तालुक्यातील श्रीक्षेत्र गजानन महाराज मंदीर थळ येथे दर्शनासाठी आलेल्या दोन महिलांचे दागीण्यावर 'फ्रिज'ने डाव...
सकाळी आकस्मीक मृत्यूची नोंद; राड्यानंतर सायंकाळी पती, सासु व मामसासऱ्यावर 306 चा गुन्हा दाखल...
धा.बढे येथील विवाहिता आत्महत्या प्रकरण
मोताळा: साहेब..., माझ्या सुनेने गळफास घेवून आत्महत्या केली. सून दरवाजा उघडत नसल्याने, दरवाजा उघडल्यानंतर सून ज्योती मंगेश...
युवकाचा खून कोणी केला? सस्पेन्स वाढले !
खुनाचा गुन्हा दाखल;मारेकऱ्यांना पडकणे पोलिसासमोर मोठे आव्हान
नांदूरा: खून कोण व कोणत्या कारणासाठी करतो, हे खून करणाऱ्यालाचा माहिती असते. परंतु खून करुन...
कॉपीमुक्त सारखा कमिशन मुक्त प्रशासन पॅटर्न जिल्ह्यात राबवा:निलेश जाधव
'त्या' देयकांची चौकशी न झाल्यास वंचित आंदोलन छेडणार
बुलढाणा: मोताळा नगर पंचायत व बुलढाणा नगर पालिकेचे मुख्याधिकारी पांडे यांच्या काळात दिलेल्या देयकांची...
माहेरवरुन दोन लाख आणण्यासाठी विवाहितेचा छळ
पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल
मोताळा: लग्नात चांगले आंदण दिले नाही, चांगल्या साड्या घेतल्या नाही. प्लॅट घेण्यासाठी माहेरवरुन दोन लाख रुपये आणण्यासाठी...
पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने घेतला गळफास
पत्नीसह सासरच्या पाच जणाविरुध्द गुन्हा दाखल
नांदूरा: हुंड्यासाठी पत्नीचा शारिरीक व मानसीक छळ केल्याप्रकरणी पतीवर व सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल झाल्याच्या घटना...
सासुने ‘बेवळ्या’ जावाईबापूला बॅटीने केला ठार !
शेगाव तालुक्यातील जवळा बु.येथील जिगरबाज सासुचा कारनामा
शेगाव: आई मुलीला हातावरल्या फोडाप्रमाणे जपते, वयात आली की तीचे लग्न करुन देते. लग्न झाल्यावर...
भाजपाचे हिंदुत्व घर पेटविणारे आहे: मोताळ्याच्या सभेत उध्दव ठाकरे कडाडले !
शिवसेनेची अभूतपूर्व सभा; हजारो शिवसैनिकांची उपस्थिती
मोताळा: केंद्र सरकारने उद्योगपतींची 40 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. त्यावढ्या पैशात भारतातील शेतकऱ्यांची दोनवेळा...