अमरावती परिक्षेत्रात दरदिवसाला होतात 13 मुली व महिला बेपत्ता! त्या जातात कुठे? यवतमाळ जिल्हा...
बुलढाणा-राज्यामध्ये महिला व तरुण मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण मोठ्या झपाट्याने वाढत आहे. त्याला अमरावती परिक्षेत्र सुध्दा अपवाद नाही. अमरावती परिक्षेत्रात 20 दिवसात 254 महिला...
तळणी येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन उत्साहात; केळीच्या पात्रावर महाप्रसाद देवून दिला...
तळणी- मोताळा तालुक्यातील तळणी येथे ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ असा धीर देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन अत्यंत भक्तीमय आणि...
सहकार विद्या मंदिरच्या धनश्री शिराळचा प्रामाणिकपणा ; सापडलेला मोबाईल जमा केला मोताळा वाहतूक नियंत्रकाकडे
मोताळा: पैसे किंवा मोबाईल, सोने सापडल्यास त्याचा प्रत्येकाला मोह असतो. मात्र काहीजण प्रामाणिकपणा जोपासीत सापडलेली वस्तु परत करता. अशीच एक घटना आज शुक्रवार 20...
अवकाळीचा जिल्ह्याला तडाखा; तोंडी आलेला घास हिरावला ; 11 तालुक्यातील २०१ गावे बाधित; ३...
गणेश वाघ
बुलढाणा : जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठे थैमान घातले आहे. १८ व १९ मार्च रोजी झालेल्या विजांच्या कडकटासह पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले....
शासकीय ,धार्मिक व शैक्षणिक संस्थातील कार्यालयाचे कॅबिन पारदर्शी हवेत ! कार्यालयीन वेळेत दरवाजे उघडेच...
बुलढाणा- नाशिक मधील तथाकथीत नराधम भोंदू बाबा म्हणून ओळख असलेला कॅप्टन अशोक खरात याच्या गिधाड वासनांध खेळाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. त्या नराधम बुटक्याने...
तळणी येथे वीज पडल्याने शेतकऱ्याचा 3 एकरातील हरबरा जळून खाक
दोन लाखाचे नुकसान; सर्वे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी
मोताळा- (गणेश वाघ)तालुक्यातील तळणी येथे गुरुवारी अचानक वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामध्ये वीज पडल्याने श्रीनिवास नाफडे...
शेतकरीपुत्राची गळफास घेवून आत्महत्या;मोताळा तालुक्यातील टाकळी येथील घटना
मोताळा- तालुक्यापासून सहा किमी.अंतरावर असलेल्या टाकळी (वाघजाळ) येथे एका २९ वर्षीय शेतकरीपूत्राने कर्जबारीपणा व आजाराला कंटाळून आत्महत्या केली. सदर दुदैवी घटना आज मंगळवार १०...
अंत्री येथे 24 वर्षीय युवकाची आत्महत्या
मोताळा: तालुक्यातील अंत्री येथे एका 24 वर्षीय युवकाने स्वत:च्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. सदर दुदैवी घटना आज सोमवार 9 मार्च रोजी दुपारी सव्वाचार...
मोताळा तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर; हरकतींसाठी एप्रिलमध्ये मिळणार संधी
मोताळा: (शासकीय वार्ता)तालुक्यातील ज्या ५२ ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत संपत आहे, त्यांच्यासाठी प्रशासनाने प्रभाग रचना कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर केला...
शिवरायांच्या विवाहस्मृतीचा देशातील पहिला उत्सव होणार जल्लोषात!
महोत्सवाच्या तयारीला आला वेग!
बुलढाणा:छत्रपती शिवाजी महाराजांविषयी देशभरात अनेक प्रकारचे स्मरणोत्सव, जयंती सोहळे, विजय दिन, गडकोट संवर्धन मोहीमा आणि ऐतिहासिक व्याख्याने होत असतात. परंतु शिवरायांच्या...






































